आपल्या जीवनामध्ये एखादी चांगली गोष्ट घडण्यासाठी आपल्याला अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. आयुष्यात अनेक चांगल्या आणि वाईट गोष्टी घडत असतात. त्यामुळे आपण जीवनामध्ये खचून जाऊ नये. म्हणून वाईट गोष्ट घडली की दुसरी एखादी चांगली गोष्ट घडण्याची शक्यता अधिक असते. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी याविषयावर आपल्याला मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -<br /><br />#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission <br />Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1 <br /> <br />नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा